एका महिलेने आपल्या तीन लेकरासह तलवात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना धाराशिवमध्ये घडली आहे . यात सात महिन्याची मुलीचा देखील समावेश आहे . कांचन बनसोडे असे , महिलेचे नाव असून धाराशिव मध्ये राहत होती .

पतीच्या व्यसन सवयीला कंटाळून कांचन बनसोडेने टोकाचे पाऊल उचललेलं होतं . या घटनेनंतर गावात एकच खरबड उडाली आहे गावातील अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असे गावकऱ्यांची म्हणणे होते .
कांचन चा पती बबन बनसोडे याची काही महिन्यापूर्वी नोकरी गेली . त्यानंतर त्याला दारूचे व्यसन लागलं होतं , रोज दारू पिऊन घरी येत असल्याने त्या तसंच आर्थिक परिस्थिती बिघडल्याने पती-पत्नीमध्ये भांडण व्हायला सुरुवात झाली . मुलांच्या जेवण्याची आभाळ होत होती असल्याने कांचन मात्र जास्त जर असले अनेकदा सांगून पती बबन दारू सोडायला काय तयार होत नव्हता , अखेर पत्नीच्या व्यसना कंट्रोल कांचन बनसोडे यांनी तीन लेकरासह तलावात उडी मारून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला व तसे केले .
धाराशिव तालुक्यातील कोंड गावात ग्रामस्थांनी दारूबंदीचा ठराविक घेतला मात्र त्यावर कोणतीही कारवाईज अद्यापही झाली . नाही गावात रोज रोज प्रमाणे अवैध दारू विकृती सुरू आहे त्यामुळे ही असे घटना घडत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे .
सोमवारी सायंकाळी सात पाडण्यास सुमारास यांचे जावई रवी सुनील यादव या दोघांनी वाघोली येथील सुनील भोईट व त्यांच्या मुलगा तोच पाकिस्तान निघाले असताना त्यांना वाटेत आढळून भोईटे यांच्यावर पिस्तूल रोखले यावेळी भोईटे यांचा ते मुलगा त्यांच्या वडिलांना मारू नका असे म्हणत असताना देखील त्यांच्यावर वार करण्यात आला व त्यांना मारून टाकण्यात आले असे घडले आहे हे आपण या व्हिडिओ