काही लोकांची म्हणणे आहे की जेवण करताना मध्येच पाणी पिल्याने पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो . बरेच लोक असेही म्हणतात की पाणी पिल्याने शरीरात टाकाऊ पदार्थ निर्माण होतात. अनेक आरोग्य विषयी समस्यांना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत पाणी खाण्यासाठी चांगली की वाईट हे आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेऊया .

अनेकांना जेवणासोबत पाणी पिण्याची सवय असते काही लोकांना पाणी पिल्याशिवाय अन्न जात नाही . जेवणाच्या दरम्यान एक किंवा दोन गोट पाणी प्यायला काहीही हरकत नाही , तथापि असे मानले जाते की जेवणादरम्यान भरपूर पाणी पिणे जास्त चांगली नाही . पाणी अन्न पचण्यास मदत करत असले तरी जेवताना पाणी पिणे त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो , असे मानले जाते किंवा खाताना पाण्यासारखे द्रुपदाचे सेवन केल्याने प्रचंड कृपेवर वाईट परिणाम होऊ शकतो . त्यामुळे तुम्हाला आरोग्य से संबंधित समस्यांना कधीकाळी सामोरे जाऊ लागेल.
मते जेवणाच्या 30 मिनिट आधी आणि तीस मिनिट नंतर एक ग्लास पाणी पिले तरी चांगले आहे . प्रश्नाच्या वेळी पोटात असलेले ऍसिडिक आपण जे अन्न खातो ते तोडण्यास मदत करत असते पण जेव्हा तुम्ही अण्णा सोबत पाणी पिता तज्ञांच्या मते याचा प्रचंड क वाईट परिणाम होऊ शकतो . आणि अन्न पोटात ऍसिडिक आणि एकदा संपर्कात फार कमी राहते याबद्दल अधिक तपासून पुढे जाणून घेऊया .
जेवताना पाणी पिल्यावर काय परिणाम होतो ?
असे मानले जाते की जेवताना पाणी पिल्याने प्रचंड यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो . जेवताना पाणी पिल्याने अन्न नीट फुटते आणि त्याचे शोषण योग्य प्रकारे होत नाही . तथापि याशिवाय अनेक अभ्यासातून असे आढळून आले जेवताना आणि नंतर पाणी पिल्याने पचनक्रिया वर परिणाम होत नाही .
लोकांना असा विश्वास आहे की अन्न खाताना पाणी पिल्याने त्रास होऊ शकतो . मात्र याबाबत अध्यापिक कोणीही नक्की माहिती दिली नाही अशा परिस्थितीचा न खाताना पाणी पिल्याने त्रास होणे शकतो.